Saturday, December 10, 2016

नोटाबंदी नंतर पुढे काय..

पेटीएममध्ये चीनी कंपन्यांनी 40 टक्के पेक्षा अधिक गुंतवणुक केली आहे. हे कळण्यानंतर  भारतीयांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशीच होत आहे. एकतर चीनी मालांनी भारतीय बाजारपेठेत आधीच धुडगुस घातला आहे. यामुळे लघु उद्योजकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही सबसे बडा सस्ता मालाचे आकर्षण कमी झाले नाही.
तरी पंतप्रधान नर्रेद्र मोदी यांनी दिवाळीत चीनी फटाके घेवू नये असे आवाहन केले. जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला. आजपर्यंत
दर्जाहीन वस्तु, कमी किंमतीत उपलब्ध करुन ग्राहकांची फसवणुक केली आहे. परंतु चीनी शासन म्हणतेय, गरीब भारतीयांना आमच्यामुळेच स्वस्तात वस्तु घेणे शक्य होते.
चीनी मालाला शह देण्यासाठी काही कल्पना
1आयआयटी ,पाॅलीटेक्नीकमध्ये प्रात्याक्षीक इंजिनिअरींगवर आधारीत शिक्षण द्यावे. यातुनच स्वस्त आणि मस्त उत्पादने
मोठाया प्रमाणात विक्रीला उपलब्ध करुन द्यावीत.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....